काल पाऊस पडतांना 
तुझी आठवण आली 
मण गेले बहरुणी अण 
सामोरे तु दीसली.


पाऊसाचा वेग बघतांना 
ह्दय फुलुणी गेले
तुझ्या गालावरील खळी 
बघाया माझे मण आतुरले.

पावसाची सरी जसे 
अंग वाेलेचम्ब करते 
तसेच तुझ्या प्रेमाच्या वर्षावा मधे 
माझे मण ही वाेले हाेते.

पावसाळा गेल्या नंतर तर 
वसंत ऋतुचे आगमण होते 
फुलांना येतेा बहर 
सर्व फुलुणी दिसते.

झेनेलीयाच्या फुलांना 
तुझ्या हातामधे पाहीले 
लाजेणे ते फुल तु 
खाली टाकले.

* कवी* 

Satish Bhone.